माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय जनता पार्टीच्याइच्छूक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर शहरजिल्हाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी शहरातील प्रमुख पदाधिकार्यांचीमहत्वपूर्ण बैठक लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात घेतली. या बैठकीत नगर शहरविधानसभेची जागा भाजपलाच मिळविण्याचा महत्वपूर्ण ठराव दिलीप गांधी यांनी मांडला.त्यास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, मध्य मंडल अध्यक्षनरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, नगरसेवक भैय्या गंधे, रविंद्रबारस्कर, सुवेंद्र गांधी, चेतन जग्गी, अजय चितळे, उदय कराळे, संजय ढोणे, सतीशशिंदे, वसंत राठोड आदी प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दिलीप गांधी म्हणाले, विधानसभेची निवडणुकीसाठी युतीबाबतचानिर्णय झालेला नाही. प्रदेश भाजपकडून नगरच्या जागेसाठी मुलाखत होणार आहे.नगरची जागा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत असून, सर्वपदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक कटीबद्ध आहेत. नगरची महापालिकेत भाजपाची सत्ताआहे. तसेच महापालिका निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांचा टक्कामोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपलाच मिळावी, असा ठरावप्रदेश कार्यालयाकडे पाठवत आहोत.
यावेळी कुसुम शेलार, सुषमा प्रभाकर, नंदा कुसळकर, प्रशांत मुथा, मिलिंदभालसिंग, मनेष साठे, अंबादास घडसिंग, संतोष शिरसाठ, महेश हेडा, पियुष संचेती,लक्ष्मीकांत तिवारी, नरेश चव्हाण, गणेश साठे, अॅड.चंदन बारटक्के, संजीव सातपुते,नाथा देवतरसे आदि उपस्थित होते. बैठकीचे प्रास्तविक किशोर बोरा यांनी केले. आभारनरेंद्र कुलकर्णी यांनी मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, मध्य मंडल अध्यक्षनरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, नगरसेवक भैय्या गंधे, रविंद्रबारस्कर, सुवेंद्र गांधी, चेतन जग्गी, अजय चितळे, उदय कराळे, संजय ढोणे, सतीशशिंदे, वसंत राठोड आदी प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दिलीप गांधी म्हणाले, विधानसभेची निवडणुकीसाठी युतीबाबतचानिर्णय झालेला नाही. प्रदेश भाजपकडून नगरच्या जागेसाठी मुलाखत होणार आहे.नगरची जागा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत असून, सर्वपदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक कटीबद्ध आहेत. नगरची महापालिकेत भाजपाची सत्ताआहे. तसेच महापालिका निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांचा टक्कामोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपलाच मिळावी, असा ठरावप्रदेश कार्यालयाकडे पाठवत आहोत.
यावेळी कुसुम शेलार, सुषमा प्रभाकर, नंदा कुसळकर, प्रशांत मुथा, मिलिंदभालसिंग, मनेष साठे, अंबादास घडसिंग, संतोष शिरसाठ, महेश हेडा, पियुष संचेती,लक्ष्मीकांत तिवारी, नरेश चव्हाण, गणेश साठे, अॅड.चंदन बारटक्के, संजीव सातपुते,नाथा देवतरसे आदि उपस्थित होते. बैठकीचे प्रास्तविक किशोर बोरा यांनी केले. आभारनरेंद्र कुलकर्णी यांनी मानले.
Post a Comment